मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महापालिका रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पालिका प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. कारण महापालिका रुग्णालयात येणा-या ज्येष्ठ नागरिकांची पाच हजारांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसह सिटीस्कॅन, एमआरआयची तपासणीही मोफत होणार आहे. ...
दोघेही चांगले मित्र. मैत्रिणीचे लग्न झाले. मात्र ती आपली होऊ शकली नाही म्हणून त्याने मैत्रिणीचे खासगी फोटो मिळविले. हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ...
बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली व मुलगा महाअक्षय यांच्यावर एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्कार, फसवणूक, धमकावल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास गुरुवारी नकार दिला. ...
दादर पश्चिम येथील इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम होणार आहे. मात्र या बांधकामाच्या मार्गात तब्बल ११६ वृक्ष आहेत. हे वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गुरुवारी हिरवा कंदील दाखविल ...
रियाधहून मुंबईला जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ५१९ द्वारे आलेल्या युसूब खान या भारतीय नागरिकाकडून सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ किलो ३३५ ग्र्रॅमच्या सोन्यासह ताब्यात घेतले. ...
अकरावी प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थांनी भरलेल्या अर्जांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. या यादीनुसार अर्ज भरलेल्या २ लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण १ लाख २० हजार विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ...
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयोगाने गुरुवारी प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान प्रवाशांकडून हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन आयोगाने केले होते. ...
अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही पुलाचा कोसळलेल्या ढिगारा दूर करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. ओव्हरहेड वायरला आधार देण्यासाठी लोखंडी खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ...