मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील एक लघुलेखक चंद्रकांत आर. शेट्ये यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नीने मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, म्हणून अर्ज केला. त्या अर्जावर निकाल होईपर्यंत दरम्यानच्या काळात मुलगा एलएलएमपर्यंत शिकून त्याच न्यायालया ...
गेल्या तीन दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे पालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. शरीराला जखम झालेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आल्यास, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. ...