मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मच्छीमारांच्या शंका दूर करण्यासाठी कोस्टल रोडसंदर्भात तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्याशिवाय कोणतेही काम न करण्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. ...
कमला मिल कम्पाउंडमधील रेस्टो-बारने गतवर्षीच्या आगीच्या घटनेनंतर धसका घेतल्याचे दिसत आहे. दुर्घटनाग्रस्त हॉटेलनजीक असलेल्या इतर हॉटेलमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याचे चित्र दिसते. ...
मुंबईकरांना कायमच ‘शॉक’ देत असलेल्या अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांनी नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत. नव्या संकल्पानुसार वीज ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. ...