मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. ...
माहिती संचालनालयाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य व महाराष्टÑ अहेड मासिकांमध्ये सतत गंभीर चुका होत आहेत, विविध कार्यक्रमांवर अवास्तव खर्च केला जात आहे ...
मालवाहू जहाजांची गर्दी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चित्र बदलून जल पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करण्याकडे मुंबई पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रित केले आहे. ...
पश्चिम रेल्वेमार्गावर मागील वर्षी पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. या लोकलला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र या लोकलमध्ये प्राथमिक सुविधांची कमतरता आहे ...
मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असायला हवे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खार पूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था आयोजित दोन दिवसीय २० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे उद्घाटन ...