मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी काही राज्यातील जनतेलाच प्रश्न विचारला. लॉकडाऊन करायचं का नाही? असे म्हणत लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी, माझ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही घरात बसून दिलं असेल, हो किंवा नाही... असं ...
स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला. ...
वसई नायगाव खाडीवरील रेल्वे पूलाला दि.12 फेब्रुवारी ला एका मोठ्या जहाजाने (ड्रेझर) रात्रीच्या वेळी अंधारात जोरदार धडक दिल्या प्रकरणी दहा दिवस उलटूनही केवळ माणिकपूर पोलीसांनी 9 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. ...