मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
समुद्रामध्ये फेकण्यात आलेला कचरा तौक्ते वादळामुळे पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर आल्याबाबतचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. सागरी किनारा स्वच्छतेची वाईट अवस्था समोर आली. ...
माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव रणजित कुमार यांची बदली मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव या पदावर करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ विजय फड हे मराठवाडा विकास मंडळाचे नवे सदस्य सचिव असतील. ...