मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
डिसेंबर २०१७ मध्ये कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ९ ऑक्टोबर २०२० मध्ये फादर स्टॅन स्वामी यांना रांची येथील घरातून अटक केली. ...
मुंबई - गोवा चारपदरी रस्त्याची पहिली कुदळ डिसेंबर २०११ मध्ये मारली गेली. दहा वर्षे उलटली तरीही या रस्त्याचे काम अजून पूर्ण होत नाही, याचा अर्थ काय? ...
राज्य सरकारला आजवर एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. त्यामुळे स्वप्नील लोणकरने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली. ...
या दरम्यान मुंबईत २०१ ठिकाणी नाकाबंदी करत ७ हजार ३४७ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार ७५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार माहीममध्ये ७ आणि दादर येथे ही नोंद ६ झाली आहे. हा आकडा एकूण १३ आहे. मुळात धारावी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. ...