मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अभिनयाची सुरुवात, दिलीप कुमार असे नामांतर, अमिताभ बच्चन, मधुबाला, सायरा बानो यांसह जेआरडी टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक किस्स्यांना दिलीप कुमार यानी आपल्या बायोग्राफी पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे, अधिवेशनचा दुसरा दिवसही लक्षवेधी ठरणार आहे. ...