मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Laxman Natthuji Shirbhate: लक्ष्मण राव म्हणजे लक्ष्मण नत्थुजी शिरभाते हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील आहेत. १९७० मध्ये याच परिसरात एका सूतगिरणीत मजूर म्हणून काम करीत होते. ...
मच्छिमारांवर महागरपालिकेकडून सातत्याने होत असलेल्या अन्याचा विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने आयोजित जन आक्रोश मोर्चात मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. ...
High Court granted relief to Narayan Rane : पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची राणेंच्या याचिकेत प्रमुख मागणी करण्यात आली आहे. दाखल गुन्हे चुकीच्या कलमांखाली दाखल झाल्यानं ते रद्द करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. ...