मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यावर संकटं येत आहेत. ती दूर व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी असं आवाहन आम्ही केलं होतं. ...
Sanjay Raut : राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी आम्हाला देऊ नका, ईडी, सीबीआय असल्या धमक्यांना शिवसेना घाबरत नाहीत. बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजप करत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. ...