मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Indian Railway, Mumbai Suburban Railway: मुंबईत पावसाळ्याचं आगमन झालं की, एखाद्या दिवशी मुसळधार पाऊस पडून रुळांवर पाणी साचून लोकलचा खोळंबा होणं हे दरवर्षीच घडतं. मात्र या कितीही मुसळधार पाऊस पडला तरी लोकलचा खोळंबा होणार नाही, असा दावा रेल्वेकडून करण ...