मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
संजय वाघेला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंपनीतर्फे पश्चिम रेल्वेला नियमितपणे काही सामान पुरवले जात होते. ...
Ashish Shelar criticized Uddhav Thackeray: तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध केला, कामाला परवानगी दिली नाही आणि जनतेची अडीच वर्षे फुकट गेली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चवाढीचं पापही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारकडे जातं, अशी ट ...