मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nagpur : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा निवडणूक आयोगाने २९ मार्चपर्यंतचा सविस्तर आढावा घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी पडताळणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना 'रेड झोन'मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. ...