मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडे पाच वर्षात मुंबईत तब्बल 49179 आपत्कालीन दुर्घटनेत 987 लोकांची बळी 3066 जख्मी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
Bakra Eid 2018 पुढच्या वर्षी बकरी-ईदसाठी बकऱ्यांची कत्तल करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी नियामक यंत्रणा नेमा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. ...
वारंवार सूचना करूनही मुंबईतील निम्म्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली नाही. याउलट या नियमांना केराची टोपलीच दाखविली जात आहे. ...