मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2020: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अगदीच सुमार होत आहे. मुंबईला सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, संघाच्या सलग पाच सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक Mahela Jayawardene यांनी कर्णधार Rohit Sharmaच्या फॉर्मबा ...
IPL 2022, MI Vs PBKS: काल पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या लढतीतही मुंबईला पारभव पत्करावा लागला. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. दरम्यान, या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना अजून एक धक्का बसला आहे. ...