कोणतीही गोष्ट असो, त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. कुठलंही सुंदर दृश्य दिसलं की, सेल्फी काढण्याचा मोह अनावर होतो. एखादा दिवस वायफाय बंद पडलं, नेटपॅक संपला की मनात नाही नाही ते विचार यायला लागतात, आपलं आता कसं होईल, अनेक ...
सध्याची मुले ही स्पर्धेच्या युगात जगत असल्यामुळे पालक मुलांना आणखीन स्मार्ट करण्याकडे लक्ष देतात. मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी सध्याचा सोपा उपाय म्हणजे, लहान वयातच अगदी पाच, सहा वर्षांच्या मुलांनाही स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा खुलेआमपणे वापर करायला दिला ...
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनेक दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येताना दिसत आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ...
मोटोरोला कंपनीने आपले मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात लाँच केले असून ते अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत. ...
डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ओप्पो आणि विवो यांनी आपल्या ४00 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले आहे ...