पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़ ...
कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी दर महिन्याला संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. ...
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिलेल्या निवेदनानुसार, बडनेऱ्यातील पाच बंगला राठीनगर येथील संतोष भटकर यांच्या खासगी जागेवर हे मोबाईल टॉवर उभारणीचा प्रस्ताव आहे. मात्र, हे टॉवर उभारू नये, याकरिता ९ ऑक्टोबर व १५ नोव्हेंबर रोजी स्थानिकांनी महापालिका ...