लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Maharashtra Bandh : "वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला" - Marathi News | MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government Over Maharashtra Bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला"

MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government : मनसेने देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Maharashtra Bandh: ‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ MNSची Mahavikas Aghadiवर टीका  - Marathi News | Maharashtra Bandh: 'If you bully the people, you will have to suffer the consequences' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ मनसेची महाविकास आघाडीवर टीका 

Maharashtra Bandh: लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे. ...

"कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे"; मनसेचं देवीपुढे गाऱ्हाणं - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over Many issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे"

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : "आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात" असं देखील शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra bandh : मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल - Marathi News | Maharashtra bandh: So, does MNS support Lakhimpur murder? Direct question of the NCP nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. ...

"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम"  - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे. ...

शिवसेनेत काँग्रेसी राजकारण...; मनसेला रामदास कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी? - Marathi News | Congress politics in Shiv Sena Who provided alleged clips of Ramdas Kadam to MNS? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेत काँग्रेसी राजकारण..; मनसेला कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी?

Shivsena: दुश्मनांना तुम्ही एखादवेळी सहज संपवाल, पण आपल्यांचा त्रास खूप मोठा असतो. शिवसेनेला तो अनुभव सध्या येत आहे. ...

"उशिरा का होईना, सरकारला जाग आली"; मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला - Marathi News | MNS Raju Patil Slams Thackeray Government Over Temples | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"उशिरा का होईना, सरकारला जाग आली"; मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

MNS Raju Patil And Thackeray Government : मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनीही आज मनसैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. ...

"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं" - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over So many issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं"

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे. ...