महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Uddhav Thackeray Criticize Raj Thackeray: मनसेने दहीहंडी साजरी केल्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Sanjay Raut News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम असतांना काही आदर्श काम करण्याऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून दहीहांडी साजरी करुन कोरोनाला आमत्रंण देण्याचे जे काही केले जात आहे, ...
भाजपने केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटलं होतं. मात्र, अद्यापही सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली नाही. ...
Uddhav Thackeray : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना देखील तसेच टास्कफोर्स व तज्ज्ञांनी देखील त्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले असतांना देखील आंदोलन, यात्रा काढून जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे काम अशा महाभागांकडून सुरु असल्याची टीकादेखील त्य ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना तिसरी लाट येतेय? याबद्दल राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, लाट यायला समुद्रय का, असा भन्नाट प्रतिप्रश्न राज यांनी केला. तसेच कुठं काही जाणवतंय का तुम्हाला. ...
Raj Thackeray: राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...