पाणी आणि कैलास गोरंट्याल हे जणू काही समीकरणच बनले आहे. जालन्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी २०११ मध्ये स्वपक्षाचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्या योजनेला निधी मिळावा म्हणून उपोषण क ...
महावितरण कंपनीने सप्टेंबर २०१८ पासून २५ ते ३०% वीज दरवाढ केली आहे. महावितरण कंपनीचा प्र. क्रं. ३२२/२०१९ प्रमाणे २० ते २५% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. शेजारच्या राज्यापेक्षा २५ ते ३५% वीज दरवाढ जास्त आहे. राज्यातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह उ ...