Rajma Market : सोयाबीनच्या कमी दरांमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी आता राजमाकडे वळताना दिसत आहेत. चांगला बाजारभाव आणि कमी कालावधीमुळे राजमाचे क्षेत्र यंदा वाढले असून पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Rajma Market) ...
Kapus Kharedi : हमीभावापेक्षा खुल्या बाजारात अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी 'सीसीआय'कडे पाठ फिरवली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला प्रतिक्विंटल ८,३०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने कापूस बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. ...
Soybean Market : तीन वर्षांनंतर सोयाबीनचा भाव पाच हजारांच्या पुढे गेला आहे, मात्र भाव वाढेपर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांचा माल आधीच विकला गेला आहे. (Soybean Market) ...
Basmati Rice Market : इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला असताना, देशांतर्गत बाजारात मात्र बासमतीचे भाव थेट २० रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले तरी मिलवाल्यांनी दरवाढ कायम ठेवल्याने तांदूळ बाजारात उ ...
अल्प मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा आदींमुळे शेतकरी तूर शेतीत आपला पाया घट्ट रोवतांना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणात देखील तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत ...
राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता. ...
खरीप हंगामात पावसाने धुळधाण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुबलक पाणीसाठ्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. आतापर्यंत विक्रमी १४९ टक्के पीक पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पीक पेरा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून ये ...