पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार तीन हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन तयार करण्याचा अॅक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला आहे. एक गुंठे शेत क्षेत्रावर बियाणे उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना साडेचार हजार अनु ...
सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून दिली आहे. या किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी (soyabean) केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ...
राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते. ...
ई-पीक नोंद केलेले बिनधास्त झालेत, कारण हेक्टरी ५ हजार रुपये मदतीच्या यादीत त्यांची नावे आली आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद करण्यास आळस केला त्यांना आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. ई-पीक नोंद किती गरजेची आहे? हे यावरून आता स्पष्ट झाले आहे. ...