दिवाळीच्या काळात मिठाईसोबत काजू-बदाम-पिस्ते-अक्रोड (Walnut) आदी सुकामेव्याला मोठी मागणी असते. परंतु, यंदा पुरवठा कमी झाल्याने काजू-बदामाच्या (Almond) कींमती कडाडू लागल्या आहेत. काजूची (Cashew) आयात ३५ टक्के घटल्याने दर वाढत आहेत. किरकोळ विक्री तरी च ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये लसूण, दोडका, कांदा आणि काकडीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पालेभाज्यांची आवकही वाढल्याने भाव कोसळले. ...
महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील महत्वाचे पीक म्हणजे मका पिक (Maize Crop) होय. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू (Wheat) आणि भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग प्रामुख्याने स्टार्च, अल्कोहोल ( ...
बाजारात पेरूची आवक वाढल्याने पेरूचे दर गडाडले असून, पाच ते दहा रुपये किलोवर दर आल्याने तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादन खर्चा इतके ही पैसे मिळत नसल्याने पेरू उत्पादक चिंतेत आहेत. ...
उष्ण व समशितोष्ण भागामध्ये डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरसुद्धा अवलंबून आहे; म्हणून पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात. ...