अवकाळी पावसाचा फटका लिंबू पिकाच्या हस्त बहराला बसला. योग्य प्रमाणात फूल आणि फळधारणा झाली नाही. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून, या कालावधीत लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
दरवर्षी मिरचीच्या दराची झळ सर्वांना बसते. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने मिरची पीक जोमदार आले आहे. गतवर्षीपेक्षा यावेळी बाजारपेठेत २० टक्क्यांनी मिरचीचा दर कमी झाला आहे. ...