मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation : ''मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हे माझे आणि संभाजीराजे यांचे एकच ध्येय आहे. राज्य शासनाने आरक्षणाच्या संदर्भाने श्वेत पत्रिका काढावी, अशी मी वारंवार मागणी केली. याबाबत राज्य शासनाने कोणतेही स्पष्टीकरण केले नाही. आरक्षण देणे ...
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारचीच असली तरी राज्य सरकारने त्यांच्या आखत्यारित बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व मागण्याही तात्काळ मान्य केल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका सोमवारी शाहू छत्रपती यांनी उपमुख्यमं ...
Maratha Reservation: आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे चव्हाण म्हणाले. ...