२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
नरेंद्र मोदींची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पाठिंबा देणारी, संविधानाचे संरक्षण करणारी, दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देणारी आहे ...
भाजप-शिवसेनेचे सरकार असताना गृहखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. तसेच ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असायला हवे, अशी भूमिका घेतली जात आहे. ...
Devendra Fadnavis on Mumbai Metro: मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यास देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न देण्यात आल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ...