२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra News: सावरकर मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. त्यात यश येणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...
CM Eknath Shinde Live: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य असेल, तर केवळ बोलून नाही, तर काय ते करून दाखवावे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...