२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात ...
गुवाहाटीजवळचे कामाख्या देवीचे मंदिर हे तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे तिथे गेलेत, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांनी बंडखोर केली आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. ...