राज्यातील जिल्हा परिषदांच्या लेख्यांमध्ये ३१ मार्च २०१६ अखेर ६६९ कोटी ६८ लाख रुपयांच्या अनामत ठेव रकमांचे समायोजन झाले नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांच्या लेख्यांवरील सन २०१५-१६ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोर आली ...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्यांच्या फायली लंपास करण्यात आल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची गंभीर दखल घेत सरकारने महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच व्यवस्थापकीय संचालक अनिल अहिरे ...
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेत अनेक निर्णय घेतले. सरकारच्या या निर्णयांवर आणि प्रयत्नांवर मराठा समाज समाधानी आहे. मात्र, काही असंतुष्ट नेते जाणीवपूर्वक समाजात अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ...
३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली. ...
स्तकांचं गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास १ वर्ष पूर्ण होत असून, शुक्रवार ४ मे, २०१८ रोजी या निमित्त वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे साजरा होत आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे ...
ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला 7/12 आजपासून राज्यातील जनतेला ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज कृषि, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय ...