बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील एका ठेकेदाराने मध्य प्रदेशातून १६ जणांना ऊसतोडीसाठी आणलं आणि डांबून ठेवलं. ...
परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. ...
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आयकर विभागाच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. याच दरम्यान, घरातून चार मगरी सापडल्या. ...
Madhya Pradesh Crime News: घरातील बंद फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह सापडण्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. मध्य प्रदेशमधील देवास येथे फ्रिजमध्ये महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...