या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
Narayana Murthy on 72-Hours Work Culture : नारायण मूर्ती म्हणाले की, भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के आहे, जो ठीक आहे, परंतु चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा जवळजवळ सहा पट मोठी आहे. ...
Group Health Insurance : नोकरी सोडणे किंवा बदलणे ही तुमच्या ऑफिस ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याच्या दिवशीच संपते. पण, पॉलिसी पोर्ट करुन तुम्ही तिचे फायदे मिळवू शकता. ...
sakhar kamgar राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे सुमारे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारालाच हरताळ फासला जातो. ...
Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. ...