धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सव पर्वाला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तर खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी कोल ...
पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह ...
आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडाय ...
पैशांअभावी कोणाचे शिक्षण किंवा उपचार राहणार असतील, तर त्यांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही देत पुढील १0 वर्षे ही सेवा केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले. ...
सरकारच्या मदतीशिवाय साखर कारखाने एफआरपी देऊ शकतात; पण ही लबाड मंडळी शॉर्टमार्जिनचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. पहिली उचल ‘एफआरपी’ व उर्वरित पैसे हप्त्याने दिल्याशिवाय उसाच्य ...
दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाल ...
उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, अस ...
श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाातील अडथळ््यांसंदर्भात आयोजित करण्यात आलेली बैठक सुरु होण्याआधीच संपली. चर्चेसाठी देवस्थानसह विविध पदाधिकारी व मिळकतदार येवून अर्धा तास झाल्यानंतरही आयुक्त बैठकीला आले नसल्याने त्यांचा निषेध करून सर्वजण महापालिकेतून निघून ग ...