कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते. ...
मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींचा व रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. २०१५ मध्ये मनपा हद्दीत धोकादायक इमारत दुर्घटना घडून १२ जणांचा मृत्यू झाला होता. ...