विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. ...
प्रत्येकाने आयुष्यात संकल्प केला पाहिजे. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती माजी मंत्री अब ...