विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. ...
प्रत्येकाने आयुष्यात संकल्प केला पाहिजे. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती माजी मंत्री अब ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील १६ महाविद्यालयांनी फक्त संलग्नीकरणाच्या विस्तारास मान्यता देण्यात आली असली तरी काही अटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवे ...
जळगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कढोली येथे १५ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणुक, वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. ...
पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावानजीक महामार्गवर १४ जूनच्या रात्री १२़३० वाजता झालेल्या कारच्या अपघातात शहरातील इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास असलेल्या अनिल प्रभाकर सोनवणे (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला़ ...