योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो. या योग साधनेमुळेच आपण नृत्य स्पर्धा असो की शालेय शिक्षण यात यशस्वी होऊ शकलो, असे मत देशपातळीवरील नृत्य स्पर्धेतील विजेता तनय मल्हारा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे ...
गोवा येथे बोलेरो गाडीने जात असलेले वाहन ५० फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री सोलापुर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ घडली. ...