बीसीसीआयच्या अर्थ समितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाही? समिती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते का? आमचे धोरणात्मक निर्णय प्रशासकांच्या समितीने (सीओए) फेटाळले तर..? असे प्रश्न उपस्थित करून समितिप्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी बैठकीतून मध्येच ...
- अयाझ मेमन रविवारपासून भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. या मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी सर्वांत मोठी स्पर्धा होईल. कारण, जो संघ ४-१ किंवा ५-० अशा मोठ्या फरकाने बाजी मारेल, तो अव्वल स्थान प ...
श्रीलंकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या भवितव्याबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. ...
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि आॅस्ट्रेलिया अखेरचा वन-डे खेळले त्या वेळी सध्या उभय संघांचे कर्णधार असलेले विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा जन्मही झाला नव्हता; शिवाय रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरसारखे खेळाडू त्या वेळी आईच्या कुशीत दूध पीत असाव ...
आॅस्ट्रेलियाविरुद्ध आगामी पाच वन-डे सामन्यांची मालिका चुरशीची होईल; पण पाहुण्या संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ४-१ ने सरशी साधण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस ...