पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन टी-20 सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. ...
सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून, आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान असून ...
गेल्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघ आज (शुक्रवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक तिस-या व अखेरच्या टी-२० सामन्यात चुकांपासून बोध घेत मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
अखेर आॅस्ट्रेलियन संघाने गुवाहाटीमध्ये गोलंदाजांना अनुकूल वातावरणाचा लाभ घेतला. पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल झाली. कव्हर्समुळे खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता. ...
आॅस्ट्रेलियावर अॅशेस मालिकेपूर्वी रित्या हाताने परतण्याची वेळ आली होती, पण आता भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतून त्यांना काही अंशी दिलासा मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केल्यानंतर हॉटेलवर परतणा-या ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करत काही ...