अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली की कोकणात अवकाळी डोकावतो. लहरी हवामानाच्या या प्रदेशात येथील आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत ...
यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...
hpaus mango gi वलसाड हापूसला 'जी-आय' मानांकन मिळण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावाला दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानेही विरोध केला आहे. ...
विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांची दैनावस्था झाली. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. संत्रा प्रक्रिया उद्योग तर निर्माण झालेच नाही, उलट जे उभारले तेही भंगारात गेले. ...