वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५. ३० च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यामुळे हळद शिजविणा-यांची एकच धांदल उडाली होती. वा-यामुळे अस्ताव्यस्त साहित्य उडत होते. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ३१ मार्च २०१७ पासून ग्रामीण भागातील राज्य व राष्टÑीय महामार्गापासून २२० मीटरच्या आत येणाऱ्या तसेच महानगरपालिका ५०० मीटरच्या आत असलेले सर्व बिअरबार, देशी दारु विक्री, वाईन शॉप बंद केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्य ...
जिल्हा आरोग्य विभागातर्फे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हिंगोली येथील जि. प. च्या षटकोणी सभागृहात आरोग्य माहिती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे ...
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी कधीच न दिसलेली गटबाजी मागील काही दिवसांपासून प्रकर्षाने समोर येत आहे. एकेका घटनेने हे गट-तट अधिक घट्ट होत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत तर याची चांगलीच झलक पहायला मिळाल ...