एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून ...
Hoshi Takayuki : टोकियोमधील ४१ वर्षीय व्यापारी होशी ताकायुकी यांचे एकेकाळी जपानमध्ये १५ सौंदर्य उत्पादनांचे व्यवसाय होते. पण आता त्यांनी त्यांच्या कोट्यवधी डॉलर्सच्या व्यवसायाचा त्याग केला आहे. ...
Hinduism: २२ जानेवारी २०२४च्या सकाळी, ‘सिया-राम’चे नामस्मरण करत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाचे विधी सुरू होते. हा प्रसंग पाहात असताना केवळ विविधता नव्हे, तर ऐक्यही दिसून आले. शैव, शाक्त, वैष् ...
...यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सन ...
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सन ...