दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. ...
मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते." ...
Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी प्रवाशांना अवघ्या ५९ रुपयांमध्ये विम्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये सर्व खर्चाचा समावेश असेल. ...