तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून ...
क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशामध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस् प्लॅन सन २०१५ ते २०१७ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टिकोनातून ...
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला सन्मान योजना ‘नमस्ते दिदी’ या अभिनव योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्या तेजुकला गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.शिक्षण व ...