सोमवारी दिवसभरात देशात तब्बल ५८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येने २८ हजारांचा आकडा ओलांडला आहे. ...
देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गास सुरुवात झाली आहे का किंवा भारतात कोरोनाच्या साथीने आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे का, याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ...
नाशिक शहरातील पाच, तर ग्रामीणला तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्णात सोमवारी नवीन ३३४ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ७२५ वर पोहोचली आहे. ...
सोमवारी ठाणे जिल्हयात एक हजार ५८५ रुग्ण कोरोनामुळे बाधित झाले. तर ३५ जणांचा यात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६९ हजार १९० तर मृतांची संख्या एक हजार ९२७ इतकी झाली आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ...