भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु झाला होता तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये तबलिगी जमातीच्या लोकांनी दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. यामुळे कोरोनाचा उद्रेक देशभर झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. ...
शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे, ...