राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृ ...
वाळूज व शेंद्रा येथील उद्योग वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अधिकार क्षेत्रात आहेत. याठिकाणी होणारी चुकीची कर आकारणी रद्द करून योग्य देयके उद्योगांना द्यावीत. किमान दराने बिले दिल्यास पुढाकार घेऊन कर भरणा करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित केले जाईल, अश ...
आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाकडे तब्बल ६४० ग्रामपंचायतींनी पाठ फिरविल्यामुळे या ग्रामपंचातींमध्ये झालेल्या खर्चाविषयी जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ राहत आहे. लेखापरीक्षण न करणाºया ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई ...
तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव् ...
जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत. ...
नाशिक तालुक्यातील जलालपूर व महादेवपूर या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रथमच जनतेतून थेट निवडणूक घेण्यात आल्याने दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. यात जलालपूरच्या सरपंचपदी हिराबाई भगवान गभाले यांची, तर महादेवपूरच् ...
जिल्ह्यात कळवण, सटाणा, चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापिताना झुगारत नवोदिताना संधी दिली, तर काही ठिकाणी विद्यमानांच्याच हाती पुन्हा सत्तेची चावी दिली. कळवण तालुक्यात सरपंचासह सदस्यपदावर नवोदिताना संधी म ...