राधानगरी : राधानगरी व गगनबावडा या दोन तालुक्यांच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बारमाही होण्यास वन विभागाच्या केवळ दीड किलोमीटरच्या हद्दीने खोडा घातला ...
वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्र ...
शेतकऱ्याकडून विकत घेतलेली सागवान झाडे कंत्राटदाराने कुठलीही परवानगी न घेता परस्पर तोडल्याचा प्रकार चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वरोरा तालुक्यातील वाढोडा, कोसरसार शिवारात उघडकीस आला आहे. ...