येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे. ...
राज्य सरकारच्या यंदा १३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातही नऊ लाख वृक्षलागवड करण्यात येणार असून, त्यासाठी वन खात्याने जागा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी दिल् ...
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत. ...
स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच, वन विभागाला नोटीस बजावून यावर २८ मार्चपर्यं ...
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पा ...