येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत. ...
वनविभाग (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र नवेगावबांध अंतर्गत चान्ना बाक्टी येथील एकाच्या घरात बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींना बुधवारी अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर ...
राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च् ...
सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील ...
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत तिन्ही राज्यांचे वन कर्मचारी आपसात समन्वय ठेवून गस्त घालतील, असे ठरविण्यात आले. ...
‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ...
जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे. ...
उदमांजराची शिकार करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण एफडीसीएमकडे सोपविण्यात आले आहे. मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वातील पथक २५ जुलै रोजी सकाळी गट्टा परिसरात नक्षल शोधमोहीम राबवून परत ...