खताच्या बॅगची एमआरपीपेक्षा जादा घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी शेतकऱ्याने दिलेल्या लढ्याला यश आले. जादा घेतलेले पैसे कृषी साहित्य विक्रेत्याने शेतकऱ्याला १०% व्याजासह परत करावे, असा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे. ...
Urea Shortage : रब्बी हंगामात युरिया खताच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत शासन दर २६६ रुपये असलेली युरिया बॅग तब्बल ४०० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार गोलटगावात उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर प्रकरण (Urea Shortage) ...
हळद पीक घेण्यासाठी ऊस गेल्यानंतर रोटर मारून सरी सोडली आणि त्यामध्ये ५० किलो ताग विस्कटण्यात आला. ताग उगवून आल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडला. ...
रब्बी हंगामात योग्य नियोजन, आधुनिक शेतीपद्धती व शास्त्रीय व्यवस्थापनाच्या जोरावर बटाटा पिकातून विक्रमी उत्पादन घेण्याचे उदाहरण शेतकरी गुलाब जयराम टाव्हरे व मंगेश जयराम टाव्हरे यांनी घालून दिले आहे. ...
किवळ येथील शेतकरी राम धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून त्यामध्ये चार टेलर शेणखत, १२ टन मळी विस्कटून पुन्हा रोटर मारून साडेचार फुटी सरी सोडली. ...